Breaking
ब्रेकिंग

डोबिंवलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 2 जणांची हत्या, सोनार पाडा गावातील घटना..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

पती-पत्नीच्या भांडणात 2 जणांनी गमावला जीव

डोबिंवलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 2 जणांची हत्या करण्यात आली आहे. सोनारपाडा परिसरात संदीप व त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये वाद झाला. दोघांचा वाद मिटवण्यासाठी संदीपचा भाऊ सागर मधे आला. संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले, यात त्याचा मृत्यू झाला. तर उसरघर येथे पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी शेजारी आला. संतापलेल्या पतीने शेजाऱ्यालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे