बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उष्माघातामुळे पालघर मध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू…

अमित जाधव - संपादक

  1. उष्माघातामुळे मुलीचा मृत्यू

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पालघरमधील विक्रमगडच्या केव गावात उष्माघातामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. अश्विनी रावते असे या मुलीचे नाव आहे. कॉलेजमधून घरी आल्यानंतर ती शेतात आईकडे निघाली होती. तेव्हा उन्हामुळे भोवळ आल्याने ती शेतात कोसळली. या वाटेवर कोणीच दुपारी येत, जात नसल्याने ती तब्बल दोन तास बेशुद्धावस्थेत तशीच पडून होते. यात तिचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे