0
2
0
8
8
2
♦समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या दरपत्रकांप्रमाणे जर दिवा शहरातील रिक्षांची भाडेवाढ करण्यात येत असेल, तर ही भाडेवाढ एकतर्फी असून यामुळे दिव्यातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. या भाडेवाढीच्या विषयावर रिक्षा युनियन, RTO प्रशासन आणि प्रवाशांशी चर्चा करून एक सर्वमान्य तोडगा काढून रिक्षा प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असे दिवा मनसेचे तुषार भास्कर पाटील ,मनसे शहर अध्यक्ष यांनी कळविले आहे
0
2
0
8
8
2



