बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पंतप्रधानांच्या अमृत भारत योजनेत ५०८ स्थानकांमध्ये दिवा स्थानकाचा समावेश,लवकरच दिवा स्थानकाचा होणार कायापालट…..भाजप चे सचिन भोईर

अमित जाधव - संपादक

दिवा – क्रीत्येक वर्षे सुविधेपासुन वंचित असणाऱ्या दिवा शहराकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांनचा अमृत भारत योजनेच्या माध्यमातुन विकास केला जात आहे व त्यामध्ये ठण्यापलिकडील मुंब्रा ,दिवा आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांच्या समावेश केला जात आहे.तसेच भारतीय जनता पार्टी दिवा शहर व संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना इतर मंडल व सामाजिक संस्था वेळोवेळी दिव्याच्या स्थानक व फलाटावर नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या बद्दल आवाज उठवत होते अखेर त्याची दखल घेत लवकरच स्थानकाचा कायापालट झालेला दिसेल असे भारतीय जनता पक्षाचे सचिन भोईर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
 केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव जी,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आणि संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे दिवावसियांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो असे इतर प्रमुख पदाधिकारी यांनी स्पष्ट केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे