मुंबई – माहीमच्या समुद्रकिनारी बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी धुलिवंदनानिमित्त रंग खेळण्यासाठी इथे पाच तरूण आले होते. पाण्यात जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच तरूण बुडाले. यावेळी एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चौघांना वाचवण्यात यश आले. पण यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील दोघांना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अन्य एकावर उपचार सुरू आहेत.
Related Articles

ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…
8 hours ago