Month: March 2024
-
मुंबईतील शाळेत अल्पवयीन मुलीवर शिपायाने केला तीन महिने बलात्कार…
मुंबईतील एका शाळेत एका शिपायाने तीन महिने आठ वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी त्या 39 वर्षीय…
Read More » -
A T M ची अफरातफर करून सर्वसामान्य नागरीकांना लुबाडणाऱ्या दोघांना दिवा पोलिसांनी केले अटक…
ठाणे – दिवा शहरात गेल्या अनेक दिवसापासून ए टी एम ची अफरातफर करून नागरीकांना,ज्येष्ठ माणसांना हेरून त्याच्या बँकेतील सर्व रक्कम…
Read More » -
डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून डायघर ग्रामस्थांचा यंदा निवडणुकांवर बहिष्कार ..
ठाणे, दिवा ता ३० मार्च : ठाण्यातील शिळफाटा येथील डायघर गावातून मतदान केंद्रावर आणि संपूर्ण निवडणूकांवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.…
Read More » -
निवडणूक आयोगाने आचारसंहिता उल्लघन विरोधात तक्रार करण्यासाठी लॉन्च केलेल्या सी व्हिजील ॲप वर तक्रारीचा पाऊस…
‘सी व्हिजिल’ अॅपवर 79 हजाराहून अधिक तक्रार आचारसंहिता उल्लंघनाविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ अॅप लॉन्च केले होते.…
Read More » -
ठाण्यात रंगला पत्रकारांचा सन्मान सोहळा जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार…
ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा आज मोठ्या दिमाखदार पद्धतीने…
Read More » -
शिळ डायघर हद्दीत अवैध हत्यारांच्या साठ्यासह दोन आरोपीना पोलिसांनी केलं जेरबंद..
ठाणे, दिवा ता ३० मार्च : दि. 30 मार्च 2024 रोजी 01:00 वा ते 2:00 वा चे सुमारास पोलिस उप…
Read More » -
ठाण्यातील बदलापुरात आईने मुलावर मिरची पावडर मिसळलेले गरम पाणी टाकले..
आईने मुलाच्या अंगावर टाकले गरम पाणी ठाण्यातील बदलापुरात आईने मुलावर मिरची पावडर मिसळलेले गरम पाणी टाकले आहे. यात मुलगा गंभीर…
Read More » -
दिव्यातील तरुणाचे रेल्वे अपघातात दुःख निधन…
ठाणे, दिवा ता २९ मार्च : दिवा शहरात राहणाऱ्या तरुणाचे रेल्वे आपघातात दुर्दैवी निधन निधन झाले आहे. विनय प्रकाश निर्गुले…
Read More » -
आता सरकारी कर्मचाऱ्यांना रजेचा अर्ज ऑनलाईनच करावा लागणार, प्रशासन विभागाने काढले आदेश..
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून रजा घेण्यासाठी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही आहे. त्यांना रजा घ्यायची असल्यास…
Read More » -
नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत* *शिवाय दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही..
ठाणे, दि.27 (प्रतिनिधि) :* भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च 2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून…
Read More »