गुन्हेगारी
-
आता मिठाईच्या बॉक्स वर एक्सपायरी तारीख न टाकल्यास होणार मोठी कारवाई,अन्न औषध प्रशासनास आली जाग…..
मिठाई च्या दुकानात नेहमीच ग्राहक वाद होत असतात आता सैल विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या ‘ट्रे’ आणि कंटेनरवर मिठाईच्या ‘बेस्ट आधी’ तारखेचा…
Read More » -
डोंबिवलीत चाळीच्या घरात सिलेंडर स्फोट,वयोवृद्ध गंभीर जखमी….
डोंबिवली येथील उमेशनगर मधील एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराचे छप्पर तुटून आगीत घरातील ज्येष्ठ सदस्य गंभीर जखमी…
Read More » -
कळवा खारीगाव पुलावर दुचाकी चा अपघात,दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू….
खारेगाव पुलावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या…
Read More » -
अखेर दिव्यातील गणेश नगर येथील कचऱ्याचे ढिगारे मा. नगरसेविका सौ.दर्शना चरनंदास म्हात्रे यांच्या तत्परतेने हटवण्यात आले….
दिव्यातील कर्तव्यदक्ष मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या आदेशाने अखेर गणेश नगर येथील कचरा ठाणे महापालिका अंतर्गत असलेल्या दिवा प्रभाग समिती…
Read More » -
मलंगगड-कुशिवली धरण तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे निर्देश… मलंगगड परिसरातील पाणी_प्रश्न कायमचा सुटणार… दिवा परिसरालाही साडे सहा एमएलडी #अतिरिक्त #पाणीपुरवठा…. सातत्याने केलेल्या मागणीला यश…
#मलंगगड-#कुशिवली #धरण तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे निर्देश… मलंगगड परिसरातील #पाणी_प्रश्न कायमचा सुटणार… #दिवा परिसरालाही साडे…
Read More » -
आता लवकरच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी नवा कायदा…
दिल्ली,दि. :-आता लवकरच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी नवा कायदा येणार आहे. प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रियाही माहिती आणि…
Read More » -
९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय….
९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्दय़ांवर…
Read More » -
डोंबवली वाहतूक हवालदाराला कारचालकाने फरफटत नेल्याची घटना….
डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय ४४) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच यांना एका…
Read More » -
उल्हास नदी धोक्याची पातळी पार,300 हुन अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले….
बदलापूर : कर्जत तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धोका पातळीw ओलांडली. त्यामुळे…
Read More » -
मध्य रेल्वेच्या लोकलची अचूक माहिती ‘यात्री” ॲपच्या माध्यमातून उपलब्ध….
मुंबई : लोकल किती वेळेत पोहोचणार, पावसाळ्यात विलंबाने धावण्यामागील कारण यासह बरीच माहिती आता ‘यात्री’ ॲपच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना…
Read More »