
0
2
0
9
7
4
ठाणे -अंबरनाथमध्ये शेकडो बोगस मतदार असल्याचा आरोप भाजप व काँग्रेसने केला होता. हे बोगस मतदार शिंदे गटाचे असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला होता. आता अंबरनाथ पोलिसांनी 208 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वांच्या आधार आणि पॅनकार्डद्वारे सखोल चौकशी सुरू आहे. हे सर्व मतदानासाठी आले होते का? कुणाला मतदान करणार होते? याचा तपास पोलीस करत आहेत. सर्व जण कोसगाव परिसरात एका मंगल कार्यालयात आढळून आले.
0
2
0
9
7
4


